File:Shivaji Maharaj Visited Kalyan On 24th October 1657.jpg
महाराज स्वतः जातीने कल्याणात दाखल झाले.
कल्याणच्या खाडीत गलबतांनिशी राजांनी स्वराज्याच्या आरमारास प्रारंभ केला.
सरखेल म्हणून दर्या सारंगास नेमले.
आबाजी महादेव सुभेदार यांनी 'दुर्गाडी किल्ला' बांधला.
महाराज 'भारतीय नौसेनेचे जनक' (The Father of Indian Navy) ठरले.